दैवीकरण
वात्रटिका
दैवीकरण
शिवरायांचे दैवीकरण करण्याचे
पुन्हा काय कारण आहे ?
तिथीनुसार राज्याभिषेक
हे त्याचेच धोरण आहे
सत्य ज्याला मान्य नसेल
तो अट्टल पाजी आहे
आज अशाच लोकांची
जिकडे तिकडे बाजी आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment