ग्राम'पंचाईत'
वात्रटिका
ग्राम'पंचाईत'
----------------
ग्रामपती होण्यासाठी
आता थेट चढाई आहे
पळवापळवी थांबेल
आता अशी लढाई आहे
जनतेतून थेट निवडीने
अनेकांची पंचाईत होईल
खिसा गरम तो उमेद्वार
याने ग्राम हवा टाईट होईल
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.04/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment