महाभारत

महाभारत
-------------
आधुनिक काळातही
पुन्हा जुनेच महाभारत
फक्त सत्ता आणि सुबत्ता
यासाठीच घडते आहे परत

महाभारत म्हटलं की
असतात कौरव, पांडव
कुणाला लोकप्रियतेचा फायदा
कुणी करीत असतात तांडव

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'